 |
पु.ल. देशपांडे |
सारांश :
कवीने विठ्ठलाच्या जागी कष्टाळू शेतकèयाचे रूपक करून वर्णन केले आहे. शेतकèयाचा कष्टाळूपणा वर्णन केले आहे. औत खांद्यावर घेऊन हे सुंदर ध्यान म्हणजे शेतकरी शेतावर कष्ट करण्यासाठी जातो. विठ्ठल कासे पीतांबर घालतो परंतु येथे कष्टाळू शेतकèयाचे कासे पीतांबर म्हणजे त्याची खादीची लंगोटी होय. औत घेऊन तो शेतामध्ये नांगरण करण्यासाठी जात आहे. त्याची मकरकुंडले म्हणजे त्याच्या घामाच्या धारा आहेत. थंडीच्या दिवसात त्याला घोंगडीची ऊब मिळते. तेवढाच त्याचा उबारा. त्याच्या गळ्यात तो तुळशी हार घालीत नाही. म्हणजे त्याला दैनंदिन जीवनात इतके कष्ट करावे लागतात की त्याला पूजा अर्चा करायला वेळच मिळत नाही. परंतु त्याच्या कमरेला मात्र विळा आढळतो. तो त्याच्या कष्टाचं प्रतीक आहे. त्याच्या माथ्यावर टिळा पाहायला मिळतो तोही अबीर गुलालाचा नव्हे तर चिखलाचा. या कष्टकरी शेतकèयाची रखुमाई मात्र झोपडीत राहते तीही भुकेलेली आहे. तिला खायला अन्न मिळालेले नाही तरीसुद्धा ती अन्नावीण शेतात कष्ट करीत आहे. तिची पोरेही भुकेलेली आहेत आणि ती पोटाचे नगारे वाजवून आरती म्हणत आहेत.
No comments:
Post a Comment